Search

Friday, February 22, 2019

प्रस्तावना

संग्रहालये ही केवळ वस्तू ठेवायची ठिकाणे नाहीत तर ती ज्ञानप्राप्तीची केंद्रे असतात. तिथल्या वस्तूंना विशिष्ट संदर्भ असतात. आपल्याला इतिहासाशी तसंच वेगवेगळ्या विषयांशी जोडून घेणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे, याचं भान आपण सतत बाळगणं आवश्यक आहे.
ग्रीक आणि रोमन पुराणकथांनुसार कला, विज्ञान, साहित्य यांच्या नऊ अधिष्ठात्री देवता मानल्या गेल्या आहेत. त्यांना ‘म्युझेस’ असे म्हटले जाते. त्यांच्यावरूनच ‘म्युझिअम’ हा शब्द रूढ झाला आहे. कला, विज्ञान, इतिहास, मानवी संस्कृती यांच्याशी निगडित महत्त्वाच्या वस्तूंचे जिथे जतन आणि प्रदर्शन केले जाते त्या जागेला आपण वस्तुसंग्रहालय म्हणतो. मात्र ही संग्रहालये कशी पाहावी, त्यासाठी सुजाण प्रेक्षक कसे व्हावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 संग्रहालयात जाणारा प्रेक्षक हा वेगवेगळ्या हेतूंनी तिथे जातो. काही लोक पाहुण्यांसोबत फिरायला, मुलांना दाखवण्यासाठी तर काही अभ्यासक विशिष्ट वस्तू पाहण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी येतात. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी अलासांद्रा (ं’ं२ंल्ल१िं) नावाचे एक इटालियन अभ्यासक डोसो डोसी या इटालियन चित्रकाराच्या एका चित्राचा अभ्यास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आले होते. साधारणत: तीन दिवस त्या चित्राचा अभ्यास करण्यासाठी ते थांबले होते. सामान्य प्रेक्षक किंवा अभ्यासक हे त्यांच्या गरजेप्रमाणे, हेतूनुसार संग्रहालयात येतात आणि त्यानुसार ते पाहतात. अभ्यासकांचा हेतू अर्थात स्पष्ट असतो. मात्र सामान्य प्रेक्षकाने संग्रहालय पाहण्यापूर्वी आपल्याला किती वेळ आहे, उपलब्ध वेळेत नेमके काय आणि किती पाहता येईल, याचा विचार करावा.

संग्रहालयात केलेली वस्तूंची मांडणी ही विशिष्ट हेतूने आणि ठरावीक पद्धतीने केली जाते. ते वर्गीकृत प्रदर्शन असते. उदाहरणार्थ निसर्ग-इतिहास दालनात पक्ष्यांचे शास्त्रीय पद्धतीने केलेले वर्गीकरण आणि त्याचे प्रदर्शन. त्यानंतर एक प्रकार म्हणजे सिस्टमॅटिक डिस्प्ले. उदाहरणार्थ कला दालनात केलेली १४ ते २० या शतकांतील लघुचित्रांची मांडणी. तिसरा प्रकार ‘डायोरामा.’ पक्ष्यांच्या संदर्भात बोलायचे झाले तर समजा त्यांचा प्रजननकाळ दाखवायचा आहे तर त्यासाठी चित्रे, आकृत्या, आभासी प्रतिमा यांच्या साहाय्याने तो सुस्पष्ट दाखवता येतो. मात्र तेच पक्षी उडतात कसे, त्यांच्या उडण्याच्या तंत्रातील बारकावे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे सांगाडे कसे दिसतात, त्यांच्या दातांची रचना कशी आहे हे ‘थिमॅटिक’ प्रदर्शनातून सांगितले जाते. आणखी एक प्रकार असतो तो विशिष्ट कलाकृतीपुरता किंवा वस्तूपुरता मर्यादित असतो. उदाहरणार्थ शिवाजीकालीन होन किंवा पूजा, धार्मिक कार्यातील भांडी यांचे प्रदर्शन. ते साहित्य किंवा विशिष्ट वस्तू पाहताना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संदर्भ समोर येतात. समजा आपण एखादी शिवकालीन तलवार पाहात आहोत तर ती पाहताना केवळ एक शस्त्र किंवा ऐतिहासिक वस्तू म्हणून न पाहता त्या तलवारीची निर्मिती कशी झाली असेल, तिची लांबी, रुंदी, उंची काय असेल, तिचे वजन ठरावीकच का असेल त्यावरून तलवार परजणाऱ्या योद्धय़ाचे शारीरिक बळ किती असेल आणि तसे बळ मिळवण्यासाठी त्याचा काही विशिष्ट आहार होता का, हे सगळे संदर्भ त्याच्या जोडीने येतात आणि मग त्या वस्तूला एक अनोखे मूल्य प्राप्त होते. काही वस्तू या फक्त दृश्यात्मक सौंदर्य लक्षात घेऊन मांडल्या जातात. उदाहरणार्थ पोर्सलिीनची वेगवेगळ्या आकाराची, उंचीची विशिष्ट रचनेत मांडलेली अनेक भांडी.

संग्रहालये ही ज्ञानप्राप्तीची केंद्रे आहेत. आपल्याला संस्कृती, इतिहास यांचे आकलन होण्यासाठी, त्यांचे नेमके भान येण्यासाठी आणि आपल्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी त्यांचे महत्त्व अबाधित आहे.

राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली (नॅशनल म्युझियम, न्यू दिल्ली)





भारतातलं सर्वांत मोठं संग्रहालय म्हणून नवी दिल्लीच्या राजपथावर मोठ्या ऐटीत उभं असलेलं राष्ट्रीय संग्रहालय सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. या संग्रहालयात अगदी पुरातन काळापासून ते आजच्या मॉडर्न काळातल्या वस्तू पाहायला मिळतात. या संग्रहालयात आपल्याला पुढील विभागांची माहिती मिळते, जसं पुरातत्व, मानवशास्त्र, डेकोरेटिव्ह आर्ट्स, आंथ्रपोलॉजी, शस्त्रास्त्र, फाइन आर्ट, जुन्या काळातले दागिने, नाणी आणि पदके, प्री कोलंबियन आणि पाश्चात्य कला, वेगवेगळी हस्तलिखितं. पुरातन वस्तूंचं भांडार असलेल्या या संग्रहालयाला वेळ काढून एक तरी भेट द्यायलाच हवी.
Image



भारताच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत, दिल्लीच्या १० जनपथ मार्गावर असलेले राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली (नॅशनल म्युझियम न्यू् दिल्ली) हे देशातील सर्वोत्कृष्ट संग्रहालयांपैकी एक आहे.
राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली साठी इमेज परिणाम
१९४९ मध्ये दिल्लीत स्थापित झालेल्या या संग्रहालयात अनेकविध वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळते. ऐतिहासिक काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत सर्व बाबींशी संलग्नित असलेल्या वस्तूंचे हे एक भव्य संग्रहालय समजले जाते. आजघडीला या संग्रहालयात भारतीय आणि विदेशी अशा एकत्रित जवळपास दोन लाख वस्तू संग्रहित आहेत.





Sunday, February 17, 2019

प्रस्तावना


 

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व म्हणजेच पर्यावरण. पण आपल्या आयुष्यात पर्यावरणाचे एवढे महत्व का आहे? कारण माणसाने कितीही प्रगती केली तरी कितीही उच्च झाला तरी आपण सर्व सुद्धा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत. आपण असा भाग आहोत जो पर्यावरणाची रक्षा सुद्धा करण्यास समर्थ आहोत आणि नष्ट करण्यास सुद्धा. पण दुर्दैवाची गोष्ट हि आहे कि, आपल्यातील बरेच जण पर्यावरणाची रक्षा करण्यापेक्षा कळत नकळत हानीच करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि आपणही याच पर्यावरणाचा एक भाग आहोत व पर्यावरणासोबतच आपण हळूहळू नकळत आपलाही विनाश करत आहोत.

आपण पृथ्वीवरच का राहतो? इतर ग्रहांवर का नाही? याचे कारण आहे कि आपल्या सौरमालेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच राहण्यायोग्य पर्यावरण आहे. सौरमाला काय आपल्या आजूबाजूच्या, आपल्या माहितीतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच असे पर्यावरण आहे. कित्येक वर्षे, अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत पण कोणीही आजतागायत असा ग्रह शोधू शकले नाही कि ज्यावर माणूस वस्ती करू शकतो. खोलवर विचार करून बघा; आपल्याला एखादे घर नाही आवडले, किंवा तिथे काही प्रोब्लेम्स असतील जसे कि पाणी पुरवठा होत नाही, वीज नाही तर आपण दुसरे घर घेऊ शकतो पण आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने संपली किंवा दुषित झाली तर आपण दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकतो का? नाही ना. म्हणूनच आपल्याला आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. इथल्या पर्यावरणाला जपले पाहिजे. नाहीतर आपला पुढच्या पिढीसाठी आपण खूप मोठी संकटे निर्माण करून ठेऊ ज्यासाठी ती पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.

ऋणनिर्देश

प्रदूषण हा पर्यावरणासाठी खूप मोठा धोका आहे व हे प्रदूषण फक्त मानवच करतो आणि मोठ्या प्रमाणावर करतो. प्रदूषणाचे परिणाम माहित असूनही प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कोणतेच ठोस पाउल उचलत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्यासाठी कारखाने वाढत चालले आहेत. हे कारखाने हवेत अनेक प्रकारचे अनैसर्गिक वायू सोडतात ज्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषण वाढत चालले आहे. आपण जर गच्चीवर उभे राहून दूरवर नजर टाकली तर आपणास लांबच्या इमारती किंवा टेकड्या खूप धूसर दिसतात, पण जर एखाद्या गावाला जाऊन दूरवर पाहिल्यास दूरचे डोंगरही स्पष्ट दिसतात. यावरून आपणास समजू शकते कि शहरात किती मोठ्या प्रमाणवर वायू प्रदूषण आहे. कारखाने फक्त वायू प्रदूषणच करतात असे नाही तर ते जलप्रदूषण हि खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याचमुळे शहरातील नद्या, खाड्या किनारे यामधील पाणी नितळ न दिसता काळे दिसते. प्रदूषण फक्त कारखानेच नाही करत तर सामान्य माणसेही प्रदूषण करण्यात मागे नाहीत. आजकाल बऱ्याच लोकांच्या कडे गाड्या असतात. काही जणांकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतात. छोट्या छोट्या अंतरावर जाण्यासाठी गाड्या वापरल्या जातात. गाड्यांच्या अतिरिक्त वापरामुळे पेट्रोल, डीझेल सारखी मौल्यवान संसाधने तर संपतातच पण प्रदूषण सुद्धा होते.
पर्यावरणाला वाचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपण पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहोत. सर्वात सोपा उपाय म्हणजे वृक्षतोड थांबविणे व जास्तीत जास्त झाडे लावणे. झाडे लावल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. शहरांमध्ये सुद्धा झाडे लावण्यासाठी जागा ठेवली गेली पाहिजे व शाळांच्या मदतीने तिथे झाडे लावून विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे; यामुळे येणारी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक राहील. तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी करण्यावर भर दिला पाहिजे. थोड्याच अंतरावर जायचे असेल तर पायी चालत जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्य तेथे बस व रेल्वेच्या वापरावर भर द्यावा ज्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. कारखान्यांवर सुद्धा प्रदूषणसंबधी कारवाई केली गेली पाहिजे आणि योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले गेले पाहिजेत. जेव्हा पृथ्वीवरील सर्व देश, या देशातील सर्व लोक पर्यावरणाबाबत जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम होईल.

Thursday, July 20, 2017

A P J Abdul Kalam

A P J Abdul Kalam Life Principles

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम के सिद्धांत

भारत रत्न Dr. APJ Abdul Kalam; एक ऐसी सख्शियत जिसने अपना पूरा जीवन देश सेवा में लगा दिया। जहाँ बतौर वैज्ञानिक उन्होंने देश को मिसाइल टेक्नोलॉजी में विश्व स्तरीय बना दिया वहीँ एक राष्ट्रपति के रूप में करोडों हिन्दुस्तानियों को सपने देखने और उन्हें पूरा करने की प्रेरणा दी। आइये आज हम इस महान देशभक्त, लेखक व वैज्ञानिक के अनमोल विचार जानते हैं।


नाम            अवुल  पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल  कलाम 
जन्म           15 अक्टूबर 1931 
मृत्यु            27 जुलाई 2015
राष्ट्रीयता     भारतीय 
क्षेत्र            साइंस  एंड टेक्नोलॉजी 

अब्दुल कलम जी को मिसाइल मैन ओर जनता के राष्ट्रपति के नाम से जाना जाता है | एक बेहद गरीब परिवार से होने के बावजूद अपनी मेहनतऔर  समर्पण के बल पर बड़े से बड़े सपनो को साकार करने का सबसे बड़ा प्रमाण है अब्दुल कलम ,भारतीय गणतंत्र के ग्यारहवे निर्वाचित राष्ट्रपति थे | एक महान विचारक, विद्वान, विज्ञानविद और उच्च कोटी के मनुष्य, भारत के 11वें राषट्रपति डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, एक ख्याती प्राप्त वैज्ञानिक इंजीनियर जिन्होने भारत को उन्नत देशों के समूह में सबसे आगे लाने के लिये प्रक्षेपण यानो तथा मिसाइल प्रऔद्योगिकी के क्षेत्र में उल्लेखनीय येगदान दिये हैं।

 प्रारंभिक  जीवन 

१५ अक्टूबर १९३१  की  धनुषकोडी गाँव (रामेश्वरम ,तमिलनाडु ) में एक मध्यम वर्ग  मुस्लिम परिवार में इनका जन्म हुआ | इनके पिता जैनुलाब्दीन न  तो ज़्यादा पढ़े-लिखे थे, न ही पैसे वाले थे। इनके पिता मछुआरों को नाव किराये पर दिया करते थे। अब्दुल कलाम संयुक्त परिवार में रहते थे। परिवार की सदस्य संख्या का अनुमान इस बात से लगाया जा सकता है कि यह स्वयं पाँच भाई एवं पाँच बहन थे और घर में तीन परिवार रहा करते थे। अब्दुल कलाम के जीवन पर इनके पिता का बहुत प्रभाव रहा। वे भले ही पढ़े-लिखे नहीं थे, लेकिन उनकी लगन और उनके दिए संस्कार अब्दुल कलाम के बहुत काम आए। पाँच वर्ष की अवस्था में रामेश्वरम के पंचायत प्राथमिक विद्यालय में उनका दीक्षा-संस्कार हुआ था। उनके शिक्षक इयादुराई सोलोमन ने उनसे कहा था कि जीवन मे सफलता तथा अनुकूल परिणाम प्राप्त करने के लिए तीव्र इच्छा, आस्था, अपेक्षा इन तीन शक्तियो को भलीभाँति समझ लेना और उन पर प्रभुत्व स्थापित करना चाहिए।






अब्दुल कलाम ने अपनी आरंभिक शिक्षा जारी रखने के लिए अख़बार वितरित करने का कार्य भी किया था 
कलाम ने 1958 में मद्रास इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलजी से अंतरिक्ष विज्ञान में स्नातक की उपाधि प्राप्त की है स्नातक होने के बाद उन्होंने हावरक्राफ्ट परियोजना पर काम करने के लिये भारतीय रक्षा अनुसंधान एवं विकास संस्थान में प्रवेश किया1962 में वे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन में आये जहाँ उन्होंने सफलतापूर्वक कई उपग्रह प्रक्षेपण परियोजनाओं में अपनी भूमिका निभाई परियोजना निदेशक के रूप में भारत के पहले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान एसएलवी 3 के निर्माण में महत्त्वपूर्ण भूमिका निभाई जिससे जुलाई 1982 में रोहिणी उपग्रह सफलतापूर्वक अंतरिक्ष में प्रक्षेपित किया गया था| 


व्यक्तिगत जीवन

कलाम अपने व्यक्तिगत जीवन में पूरी तरह अनुशासन का पालन करने वालों में से थे। ऐसा कहा जाता है कि वे क़ुरान और भगवद् गीता दोनों का अध्ययन करते थे।कलाम ने कई स्थानों पर उल्लेख किया है कि वे तिरुक्कुरल का भी अनुसरण करते हैं, उनके भाषणों में कम से कम एक कुरल का उल्लेख अवश्य रहता था।राजनीतिक स्तर पर कलाम की चाहत थी कि अंतर्राष्ट्रीय स्तर पर भारत की भूमिका विस्तार हो और भारत ज्यादा से ज्याद महत्त्वपूर्ण भूमिका निभाये। भारत को महाशक्ति बनने की दिशा में कदम बढाते देखना उनकी दिली चाहत थी। उन्होंने कई प्रेरणास्पद पुस्तकों की भी रचना की थी और वे तकनीक को भारत के जनसाधारण तक पहुँचाने की हमेशा वक़ालत करते रहे थी। बच्चों और युवाओं के बीच डाक्टर क़लाम अत्यधिक लोकप्रिय थे। वह भारतीय अन्तरिक्ष विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान के कुलपति भी थे। वे सदाय स्मित करते थे चाहे वो दफतर का नौकर ही क्युंना हो। वे जीवनभर शाकाहारी रहे।



मैं अपने बचपन के दिन नही भूल सकता, मेरे बचपन को निखारने में मेरी माँ का विषेश योगदान है। उन्होने मुझे अच्छे-बुरे को समझने की शिक्षा दी। छात्र जीवन के दौरान जब मैं घर-घर अखबार बाँट कर वापस आता था तो माँ के हाँथ का नाश्ता तैयार मिलता। पढाई के प्रति मेरे रुझान को देखते हुए मेरी माँ ने मेरे लिये छोटा सा लैम्प खरीदा था, जिससे मैं रात को 11 बजे तक पढ सकता था। माँ ने अगर साथ न दिया होता तो मैं यहां तक न पहुचता।

कलामजी  का वैज्ञानिक जीवन  

1962 में वे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन से जुड़े। अब्दुल कलाम को परियोजना महानिदेशकके रूप में भारत का पहला स्वदेशी उपग्रह (एस.एल.वी. तृतीय) प्रक्षेपास्त्र बनाने का श्रेय हासिल हुआ। 1980 में इन्होंने रोहिणी उपग्रह को पृथ्वी की कक्षा के निकट स्थापित किया था। इस प्रकार भारत भी अंतर्राष्ट्रीय अंतरिक्ष क्लब का सदस्य बन गया। इसरो लॉन्च व्हीकल प्रोग्राम को परवान चढ़ाने का श्रेय भी इन्हें प्रदान किया जाता है। कलाम ने स्वदेशी लक्ष्य भेदी नियंत्रित प्रक्षेपास्त्र (गाइडेड मिसाइल्स) को डिजाइन किया। इन्होंने अग्नि एवं पृथ्वी जैसे प्रक्षेपास्त्रों को स्वदेशी तकनीक से बनाया था। कलाम जुलाई 1992 से दिसम्बर 1999 तक रक्षा मंत्री के विज्ञान सलाहकार तथा सुरक्षा शोध और विकास विभाग के सचिव थे।
 उन्होंने रणनीतिक प्रक्षेपास्त्र प्रणाली का उपयोग आग्नेयास्त्रों के रूप में किया। इसी प्रकार पोखरण में दूसरी बार परमाणु परीक्षण भी परमाणु ऊर्जा के साथ मिलाकर किया। इस तरह भारत ने परमाणु हथियार के निर्माण की क्षमता प्राप्त करने में सफलता अर्जित की। कलाम ने भारत के विकासस्तर को 2020 तक विज्ञान के क्षेत्र में अत्याधुनिक करने के लिए एक विशिष्ट सोच प्रदान की। यह भारत सरकार के मुख्य वैज्ञानिक सलाहकार भी रहे। 1982 में वे भारतीय रक्षा अनुसंधान एवं विकास संस्थान में वापस निदेशक के तौर पर आये और उन्होंने अपना सारा ध्यान "गाइडेड मिसाइल" के विकास पर केन्द्रित किया। अग्नि मिसाइल और पृथवी मिसाइल का सफल परीक्षण का श्रेय काफी कुछ उन्हीं को है। जुलाई 1992 में वे भारतीय रक्षा मंत्रालयमें वैज्ञानिक सलाहकार नियुक्त हुये। उनकी देखरेख में भारत ने 1998 में पोखरण में अपना दूसरा सफल परमाणु परीक्षण किया और परमाणु शक्ति से संपन्न राष्ट्रों की सूची में शामिल हुआ।


कलम जी का राजनैतिक जीवन 




अब्दुल कलाम भारत के ग्यारवें राष्ट्रपति निर्वाचित हुए थे। इन्हें भारतीय जनता पार्टी समर्थित एन॰डी॰ए॰ घटक दलों ने अपना उम्मीदवार बनाया था जिसका वामदलों के अलावा समस्त दलों ने समर्थन किया। 18 जुलाई 2002 को कलाम को नब्बे प्रतिशत बहुमत द्वारा भारत का राष्ट्रपति चुना गया था और इन्हें 25 जुलाई 2002 को संसद भवन के अशोक कक्ष में राष्ट्रपति पद की शपथ दिलाई गई। इस संक्षिप्त समारोह में प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी, उनके मंत्रिमंडल के सदस्य तथा अधिकारीगण उपस्थित थे। इनका कार्याकाल 25 जुलाई 2007 को समाप्त हुआ।अब्दुल कलाम व्यक्तिगत ज़िन्दगी में बेहद अनुशासनप्रिय थे। यह शाकाहारी थे। इन्होंने अपनी जीवनी विंग्स ऑफ़ फायर भारतीय युवाओं को मार्गदर्शन प्रदान करने वाले अंदाज में लिखी है। इनकी दूसरी पुस्तक 'गाइडिंग सोल्स- डायलॉग्स ऑफ़ द पर्पज ऑफ़ लाइफ' आत्मिक विचारों को उद्घाटित करती है इन्होंने तमिल भाषा में कविताऐं भी लिखी हैं।यह भी ज्ञात हुआ है कि दक्षिणी कोरिया में इनकी पुस्तकों की काफ़ी माँग है और वहाँ इन्हें बहुत अधिक पसंद किया जाता है

 अब्दुल कलाम राजनीतिक क्षेत्र के व्यक्ति नहीं थे लेकिन राष्ट्रवादी सोच और राष्ट्रपति बनने के बाद भारत की कल्याण संबंधी नीतियों के कारण इन्हें कुछ हद तक राजनीतिक दृष्टि से सम्पन्न माना जा सकता है। इन्होंने अपनी पुस्तक इण्डिया 2020 में अपना दृष्टिकोण स्पष्ट किया है। यह भारत को अंतरिक्ष विज्ञान के क्षेत्र में दुनिया का सिरमौर राष्ट्र बनते देखना चाहते थे और इसके लिए इनके पास एक कार्य योजना भी थी। परमाणु हथियारों के क्षेत्र में यह भारत को सुपर पॉवर बनाने की बात सोचते रहे थे। वह विज्ञान के अन्य क्षेत्रों में भी तकनीकी विकास चाहते थे। कलाम का कहना था कि 'सॉफ़्टवेयर' का क्षेत्र सभी वर्जनाओं से मुक्त होना चाहिए ताकि अधिकाधिक लोग इसकी उपयोगिता से लाभांवित हो सकें। ऐसे में सूचना तकनीक का तीव्र गति से विकास हो सकेगा। वैसे इनके विचार शांति और हथियारों को लेकर विवादास्पद हैं।
अब्दुल कलाम एक तपस्वी होने के साथ-साथ एक कर्मयोगी भी हैं। अपनी लगन, कङी मेहनत और कार्यप्रणाली के बल पर असफलताओं को झेलते हुए आगे बढते गये। अपनी उपलब्धियों के दम पर आज उनका स्थान अर्न्तराष्ट्रीय वैज्ञानिकों की सर्वोच्च श्रेणी में आता है।
 प्रारम्भिक जीवन में अभाव के बावजूद वे किस तरह राष्ट्रपति के पद तक पहुँचे ये बात हम सभी के लिये प्रेरणास्पद है। उनकी शालीनता, सादगी और सौम्यता किसी महापुरुष से कम नही है। उनसे मिलने की इच्छा स्वाभाविक है जो हममें से कई लोगों की होगी।। उनके जीवन से हम बहुत प्रभावित हैं। हम उनको अपना आर्दश मानते हैं।डॉ. कलाम बच्चों तथा युवाओं में बहुत लोकप्रिय हैं। हम सब आदरवश उन्हे मिसाइल मैन कह कर बुलाते हैं। अपने सहयोगियों के प्रति घनिष्ठता एवं प्रेमभाव के लिये कुछ लोग उन्हे ‘वेल्डर ऑफ पिपुल’ भी कहते हैं। परिवारजन तथा बचपन के मित्रजन ‘आजाद’ कह कर पुकारते थे।

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम के सिद्धांत

  1. जो लोग जिम्मेदार, सरल, ईमानदार एवं मेहनती होते हैं, उन्हे ईश्वर द्वारा विशेष सम्मान मिलता है। क्योंकि वे इस धरती पर उसकी श्रेष्ठ रचना हैं।
  2. किसी के जीवन में उजाला लाओ।
  3. दूसरों का आशीर्वाद प्राप्त करो, माता-पिता की सेवा करो, बङों तथा शिक्षकों का आदर करो, और अपने देश से प्रेम करो इनके बिना जीवन अर्थहीन है।
  4. देना सबसे उच्च एवं श्रेष्ठ गुणं है, परन्तु उसे पूर्णता देने के लिये उसके साथ क्षमा भी होनी चाहिये।
  5. कम से कम दो गरीब बच्चों को आत्मर्निभर बनाने के लिये उनकी शिक्षा में मदद करो।
  6. सरलता और परिश्रम का मार्ग अपनाओ, जो सफलता का एक मात्र रास्ता है।
  7. प्रकृति से सीखो जहाँ सब कुछ छिपा है।
  8. हमें मुस्कराहट का परिधान जरूर पहनना चाहिये तथा उसे सुरक्षित रखने के लिये हमारी आत्मा को गुणों का परिधान पहनाना चाहिये।
  9. समय, धैर्य तथा प्रकृति, सभी प्रकार की पिङाओं को दूर करने और सभी प्रकार के जख्मो को भरने वाले बेहतर चिकित्सक हैं।
  10. अपने जीवन में उच्चतम एवं श्रेष्ठ लक्ष्य रखो और उसे प्राप्त करो।
  11. प्रत्येक क्षण रचनात्मकता का क्षण है, उसे व्यर्थ मत करो।
"सबसे उत्तम कार्य क्या होता है? किसी इंसान के दिल को खुश करना, किसी भूखे को खाना देना, जरूरतमंद की मदद करना, किसी दुखियारे का दुख हल्का करना और किसी घायल की सेवा करना..."